श्री
श्री
संबंध आत्ताच्यासाठीचे सुरुवात होऊन खूप गहन आणि खूप काळ चालू असतात जाणिवेत. त्या संबंधांचे रुप देखील प्रत्येक स्थितीत वेगळे असतात आणि एकंदरीत साखळी तैय्यार करतात.
त्याचा अर्थ असा की कुठल्याही कृतीचा परिणाम खूप काळ चालून आलेला राहतो. त्यावरून कृतीचे मर्म ओळखणे महत्वाचे ठरते.
मी म्हणेन की चांगल्या कृती करत राहणे कारण त्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी, केव्हातरी, कुठल्यातरी रुपात प्रकट होत राहतो.
म्हणून भगवंत भावाचे स्मरण करणे कारण त्यातून स्वार्थी हेतू शांत होऊन, सूक्ष्म स्थिती आत्मसात होते आणि तशे कृती आपण करतो - त्या भगवतस्वरूप स्पंदनातून.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home