Thursday, April 03, 2025

श्री

श्री 

शुद्ध जाणिवेला हेतूचा रंग नसतो, हेतूच्या पलीकडे वावरत असते. म्हणून अहं, अट्टाहास, परिणाम, साखळी, भाव असे कुठल्याच घटकांशी त्याचे संबंध राहत नाही. म्हणजे कुठलाही घटकेशी जाणिवेच तादात्म्य राहत नाही. 

तादात्म्य राहील, तर हेतूच कुठलतरी रूप निर्माण होत राहत आणि त्यातून दृश्याशी संबंध जोडला जातो (मन तिथे चिकटून राहतं). 

जाणीव जीवाची जो पर्यंत असते, तो पर्यंत वरील परिणाम होत राहतात. ती जाणीव शुद्ध होत जाणे ह्याचे नाव भक्ती. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home