श्री
श्री
Random thought patterns as we try to analyse everyday life
श्री
श्री
श्री
अस्तित्व आणि त्यातील सामावलेल्या निर्माण क्षमता कार्य म्हणून ओळखावे. त्या कार्याला भगवंताची इच्छा असेही संबोधले आहे.
त्या कार्याचे रूप म्हणून _जीव_ अशी संकल्पना निर्माण होत राहते आणि त्या निर्मितीमुळे "मर्यादा" येते, कवच येते, भाव होतो, व्यवहार होतो, परिणाम होतो, भोग येतात, प्रवाह जाणवतो, प्रवास संपादन होतो, स्थळ आणि काळ जाणवते, संबंध प्रस्थापित होतात, वगैरे. थोडक्यात _अनुभव_ प्रस्थापित होत राहतात.
त्यावरून बऱ्याच काही विचार, प्रश्न, विषय, भावना येतात, तात्पुरतेपण वाटते, वेगळेपण वाटते वगैरे. मूळ परिस्थिती किंव्हा मूळ कार्याचे बीज खूप गूढ असते आणि सूक्ष्मातून येत असते. तिथून _संबंध_ येतात.
सांगण्याचे तात्पर्य हे की अनेक स्तर असल्यामुळे आपल्याला भ्रम होतो कर्तेपणाचा. ती आसक्ती कमी झाली, की सत्य पचनी होते. अनुभव भगवंत देतो. ते ध्यानात येऊन, भगवंताचे स्मरण सतत ताजे ठेवत रहावे. इथे स्मरण म्हणजे सत्य कार्य ध्यानात येत राहणे आणि तसे व्यवहारात संबंध जोडणे.
हरि ओम.
श्री
वाटचाल बुद्धीने होते. ह्याचा अर्थ "मी किंव्हा अस्तित्व भाव ही बुद्धी नाही आहे". म्हणजे बुद्धीची शक्ती विवेकशील पद्धतीने वापरावी. आपण रूप नसतो ह्याचा अर्थ रूपातून सत्य कसे जाणून घेता येईल, ह्या चिंतनात रहावे. रुपामुळे, बुद्धीमुळे, भावनेमुळे दृश्याशी संबंध प्रस्थापित होते आणि तसे स्मरणही होत राहते. म्हणजे सत्याचा (किंव्हा त्या दिव्य इच्छेचा) "विसर" होतो आणि त्या ठिकाणी अहं भाव येतो.
अहं भाव विलीन होण्यासाठी सत्याचे सतत चिंतन करावे लागते. त्यासाठी प्रयत्न, प्रश्न, टीका, श्रद्धा, सैय्यम, आपुलकी, धीमेपण - ह्याचा सदुपयोग करावा लागतो. ते आपले संपूर्ण भाव विश्व होऊ द्यावे लागते. त्यातून परिवर्तन होत राहते आणि सत्यात विलीन होता येते.
हरि ओम.
श्री
प्रश्न आणि जीवाचे रूप ही एकच साच्यातून आलेली गोष्ट मानायला हवी. प्रश्नांमुळे शोध होतो, द्वंद्व युद्ध सुरू राहत, वेगळेपण आणि तात्पुरतेपण समजून घ्यायला लागतं, भावाचा अर्थ आत्मसात करायला लागते, श्रद्धा वाढवायला लागते, आसक्ती किंव्हा वृत्ती भगवंतात विलीन होऊ द्यावी लागते, वगैरे.
त्या अर्थी अनुभवाचे, दृश्याचे, त्यातील निर्माण होत राहणारे प्रश्नांचे महत्व असते. प्रश्न आहेत, म्हणून शोधातून अंतर्मुख व्हायला होते आणि भगवंतात विलीन व्हायला होते. Realization.
आपले अनुभव अनुमान मानून वाटचाल सुरू करावी. ती वाटचाल बुद्धीने होऊ पाहते. ह्या दृश्यात अनंत खुणावणारे जिन्नस ध्यानात येत राहतात. Distractions. त्यात शांत राहून स्थिर होण्याचा ध्येय पत्करावा लागतो. म्हणून भगवंताचा आधार पत्करावा.
हरि ओम.
श्री
अहं भावनेची वावरण्याची पद्धत असते ज्यामुळे बुद्धी, भावना, देह ह्यांचा वापर केला जातो. पण हे होत असताना कुठल्याही घटकेचा परिणाम दुहेरी होतो - म्हणजे बाहेर आणि आत. म्हणून काहीही झाले तरी _स्वार्थ किंव्हा मर्यादा_ दडून असते. ती खूप सूक्ष्म प्रकृतीतून येत असते, म्हणून त्या भावनेचे गुढत्व शुद्ध झाल्या शिवाय ओळखणे कठीण असते.
बुद्धी त्या मनाने स्थूल आहे, म्हणून तिच्या हालचाली कळून येऊ शकतात प्रयत्न केले तर. पण जे बुद्धीहून सूक्ष्म असते (जसे की वासना किंव्हा स्पंदने), ते सूक्ष्म झाल्या शिवाय कळत नाही. आता बुद्धीला पडलेला प्रश्न असा आहे, की वासना कोण किंव्हा कसे निर्माण होते आणि त्यावरून बुद्धी कशी होते?!
हा प्रश्न आत्मसात होण्यासाठी भगवंताचा आधार पत्करावा लागतो आणि त्याचे माध्यम असते नामस्मरण.
हरि ओम.
Shree
The first thing that a being would do is to create a _boundary_. It is a given, no matter what the situation is, what is the time and what space is being referred to.
One can look at the boundary from various ways - from a division (or a difference or a fragment) to a connected whole, relative, fluid. It is with this, that _perception_ may seem to get established and _realization_ is through this boundary.
Therefore the boundary would arrive and it is required to be engaged with.
Boundary is incidental, it doesn't say anything about existential experience or existential fact. We take the boundary for granted, which is where a _problem_ may seem to arrive.
Why a boundary happens is one of the most fundamental questions probably baffling humankind. I don't know if there's any logical answer to this, yet the boundary can be accepted.
Hari Om.
Shree
Not all things _arrive_ through intellect. Arrival is a good word because, it seems to convey something coming from Beyond and making its way to the intellect and getting transformed or known in the process.
Arrival happens and so does departure. _In between_, there is a notion of 'us'. Therefore, we are _in between_ the coming and the going happening in Existence.
Everything that is experienced can _convey_ this.
Hari Om.
Shree
श्री
Shree
It is, at times, not necessary to express the sanctity and existence of things as a sequence of thoughts. That the influence and presence of a thing, can be prior to a thought itself!
Therefore, I think, that we need to be comfortable in a situation of non verbal or non thought idea/ existence. This existence is very real and very important to have it realised.
In order for this to get realized, take all the "time" and any kind of "journey" in the world. You owe yourself this much.
Hari Om.
Shree
To me, perhaps, the self talk creates unnecessary stress to hold on to some perception that I choose to believe in.
It should be in a state of non fixation, i feel.
I don't know who I am or where I am going or what would get engaged with.
That means I may be confused. Which is ok. I may not prefer to do some sort of immediate action...which is also ok. I don't exist for any action to take place. It's not a compulsion or a requirement. The world doesn't depend on me or i depend on the world for anything...at least that's required to be realised.
It is perhaps a mistake to think that action is something that should cause a visible output and should get evaluated and be made more efficient. One track of thought could continue like that. However the other track can realize that action is profoundly invisible and it doesn't suggest a direct output immediately.
It is so stupid when someone approaches with the expectation of a tangible output immediately and the graver part is we allow ourselves to be affected by this expectation!
Saying "no" is not a problem of self. It is actually a truthful way of admission of one's being.
Hari Om.
Shree
Many things seem to have a place in existence...purposes, beyond purposes, tendencies, patterns, changes and so on. The learning is, despite the apparent presence of such things, there are no qualms about them...some of which create us too.
_Reason_ can be seen in different perspectives...from the immediately obvious ones to very mysterious and fluid and perhaps all such perspectives ought to exist.
A movement can create or receive or encounter _anything_. There exist places for young and old temperament and those create the sort of action required for things to exist.
That brings us to the question of _action_. What are the ways in which action gets created, is perceived and engaged with? This is important to understand, for its discovery, can hold a promise to peace.
Hari Om.
Shree
Everything comes, appears, arrives and goes. From invisible to visible (transformation) and dissolving again (transformation) to invisible is a continuous _journey_ in existence.
Therefore how things seem to happen and go, could be an inquiry of our human form. This is more than a question...it is to _realize_ this process.
Hari Om.
श्री
अस्तित्वात असणे, म्हणजे जीवाला संपूर्ण सत्य माहित नसते त्या अवस्थेत आणि त्याचे काहीही वाटून घेण्याची जरुरी नसते स्वतःला किंव्हा न्यूनगंड वाटून घेण्याचीही किंव्हा व्याकुळ होण्याची.
मुद्दा आहे श्रद्धेने त्या सत्याचा शोध आत्मसात होण्याचा...जबरदस्तीने नाही किंव्हा जबाबदारी म्हणून नाही किंव्हा सिद्ध होण्यासाठी नाही.
श्रद्धेतून अनुभवात प्रवास घडतो, परिवर्तन होते आणि शांती रस गवसते. _"मला काहीही माहित नाही"_ , ह्यात समाधान मानावे आणि माहित नसण्याचे किंव्हा किती माहिती असते ह्याचेही स्पष्टीकरण देण्याची जरुरी नसते.
प्रत्येकाच्या वाट्याला सर्व काही येते, प्रत्येकजणाकडे अनुभव होत असतात, प्रत्येकजण संबंधात असतो, प्रत्येकाकडे प्रश्न असतात. आपण व्याकुळ का असावे?!! आज नाही तर उद्या, सर्व स्पष्ट होणार असते.
श्री
श्री