श्री
श्री
आपण किंव्हा कुठलही रूप दृश्यात वावरणार किंव्हा कुठलही बिंदू, शक्तीचे डोह असते. Outlet. शक्ती किंवा अस्तीत्व भाव किंव्हा मूळ तत्व आहे _म्हणून_ गती, गुण, संबंध, बदल, क्रिया, परिणाम आहे. आपण सतत शुध्द स्पंदनेतून प्रतिक्रिया प्रकट करत असतो. We are the receivers of signals and express them in the phenomenal world where those signals transform and create an effect.
मला माहित नाही की हे कार्य आपण का विसरतो - कदाचित ती भगवंताची इच्छा असेल - परिवर्तन होऊन गुंतून राहणे आणि वावरणे आणि त्याचे पाऊल गहन असणे. मी असा का आणि सतत प्रश्नात का असतो, हे दैवी इच्छा मानणे आणि त्यावरून जो काही परिणाम होईल, तो स्वीकारणे. त्रासून घेण्याची काय गरज आहे मग?!
तात्पुरतेपण, रूप, अर्ध सत्य भाव - ह्याने काहीही निष्कर्ष निघत नाही! म्हणजे ह्या भावनेला तसा काही हेतू नाही! परिणाम, जो काही वाट्याला येतो, त्याला खाजगी मानू नये, किंव्हा मनाला लावून घेऊ नये. Don't take the phenomenon personally!
ह्याचाच अर्थ की शांत व्हावे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home