श्री
श्री
चक्राचे रूप पुढे काय होते ह्याची चिंता करू नये. आपण प्रतिक्रिया त्यावरून ठरवतो म्हणून मन कशालातरी धरून राहत. ते सोडण्याचा अभ्यास करावा, म्हणजेच हेतू (ज्यात स्थळ, काळ, क्रिया, स्मरण) अशा गोष्टीतून प्रकार होते किंव्हा अस्तित्वात रंग मिसळते, तो हेतू शुद्ध करावा आणि ह्या सर्व परावलंबी गोष्टीच्या पलीकडे स्थित करावा.
थोडक्यात हेतुला कार्याचे स्वरूप द्यावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home