श्री
श्री
घडामोडींचा, लोकांच्या बडबडींचा, अडचणींचा, अर्थाचा परिणाम कसा करून घ्यावा, हा विवेक बुद्धीचा प्रश्न आहे. योग्य निर्णय किंव्हा योग्य "वावर" दृश्याचा साम्राज्यात होण्यासाठी स्थिर आणि शांत होण्याला गरजेचे आहे. स्थिर भाव असतो, तो "मी" नाही. तसेच, कुठलाही भाव असू शकतो, रुपात येऊ शकतो, तो "मी" नाही. म्हणजे आकार किंव्हा रूप सत्य नाही, ज्यावर मी निर्णय देईन किंवा द्यायला हवा. ही अपेक्षा ठेवणे ही गैर आहे. तरीही त्याचे आकलन ज्याला त्याला व्हायला लागते. त्यात तुम्ही किंव्हा मी काही विशेष करू शकत नाही. होणे, वावरणे, जाणे हे एक निमित्त आहे अस्तित्वाची लीला बघण्यासाठी.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home