श्री
श्री
आपण कुठलेही आपुलकीचे नाते धारण करू शकतो. हे शक्य आहे. प्रकरण अस्तित्व शक्तीच आहे, रूपाच नाही, आकाराच नाही, साखळीच नाही, दृश्याच नाही, भावाच नाही, अनुभवाच नाही.... कशाचेही नाही, कुणावरूनही नाही, परिस्थितीतूनही नाही.
फक्त शांती धारण करावे. ते अस्तित्वाचे रहस्य आहे आणि ते सर्वात मोलाचे स्थिती आहे. अजिबात फिकीर करू नये झीज होण्याची, बदलांची, स्थळाची, काळाची, वृत्तीची, संकल्पनेची, रुपाची, काहीही घडण्याची. ते सर्व शांतीवरच अवलंबून आहे आणि शांतीच्या पुढे सर्व अतिशय दुय्यम बाब आहे.
ती जाण होण्यासाठी नामस्मरण करणे. नामस्मरण ही क्रिया आहे शुद्ध होण्याची.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home